पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर तरुणीने दुसरं लग्न केलं, तिला वाटले आता तरी तिला प्रेम मिळेल पण..
कधी कधी आपल्याला असे वाटत असते कि आपण जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे आणि यापुढे आपले सर्व चांगलं होणार आहे. परंतु, अशी वेळ येते की आपण चुकीचे ठरतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एका तरुणीचा शॉ’क लागून मृ’त्यू झाला आहे. असे सांगितले जात आहे की तिच्या पतीनेच तिला हा शॉ’क दिला होता. तरुणीचा हा दुसरा प्रेमवि’वाह होता.
तरुणीचे नाव नितु असून तिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु, तिच्या नवऱ्याला दा’रू’चे व्य’स’न असल्याने तिने नवऱ्यासोबत घ’ट’स्फो’ट घेतला होता. नितुने मृ’त्यू’पू’र्वी तिच्या भावाला मोबाईलवर मेसेज देखील केला होता. या मेसेज मध्ये तिने पतीशिवाय नणंद आणि तिच्या मुलींकडून छ’ळ होत असल्याचा आ’रो’प केला होता.
यावर चौकशी केली असता. नितुचा भाऊ संदीप कुमारने सांगितले की, तिचा नवरा तिला सतत दा’रू पिऊन मा’र’हा’ण करत होता आणि या कारणामुळे दोघे विभक्त झाले. यानंतर तिने मंडौली गावातील अनिल कुमार या तरुणासोबत लग्न केले.
पुढे संदीप म्हणाला की, ही घटना घडायच्या पाच दिवस आधी नितुने मला मेसेज केला होता. तिने सांगितले की तिचा नवरा, तिची नणंद आणि तिच्या मुली तिला खूप त्रास देत आहेत. यानंतर संदीपने अनिल कुमार सोबत बोलण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु अनिलने काहीही तसे केले नाही आणि उलट नितुला न’ज’र’बं’दी’त ठेवले.
पोलिसांनी केलेल्या तपासणीनुसार, नितुला वि’जे’चा ध’क्का लागल्याचे समोर आले आहे. तसेच नितुच्या कानाला आणि नाकाला देखील जखमा झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न अनिलच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते.
पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर नितुला दुसरे लग्न करून आनंद झाला होता. तिला वाटले होते की इकडे तरी तिला सुख भेटेल. पहिल्या नवऱ्याने मा’र’हा’ण करून ज्या जखमा केल्या होत्या त्या अनिलच्या प्रेमाने भरून निघतील, असे तिला वाटले होते. पण नितुचे हे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले.