देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांना कारने चिरडले, सहा जणांंचा झाला जागीच मृ’त्यू

अरवली जिल्ह्यात दु’र्दै’वी दु’र्घटना घडली आहे. भाविक पायी अंबाजीच्या दर्शनासाठी चालत निघाले असता, त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना चि’रडले. या भीषण अ’पघातात 6 जणांचा जागीच मृ’त्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

या भीषण अ’प’घा’ता’ची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. अरवली जिल्ह्यातील कृष्णापूरजवळ हा भीषण अ’प’घा’त झाला असून अ’प’घा’ता’त जखमी झालेल्या लोकांना तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दु’र्दै’वा’ने या घटनेत 6 जणांचा जागीच मृ’त्यू झाला आहे. आता मृ’तां’ची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा अ’प’घा’त नेमका कसा झाला, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. ज्या कार ने भाविकांना चि’र’ड’ले ती कार महाराष्ट्र पासिंग असल्याची माहिती मिळाली आहे. पण, ती कोणाच्या मालकीची आहे, याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही.

झालेल्या अ’प’घा’ता’चा फोटो पाहून हा अ’प’घा’त किती भीषण होता याचा अंदाज येतो. भाविकांना धडकणाऱ्या या कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झालेला दिसत आहे. पोलिसांनी अ’प’घा’ता’चा तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page